जेव्हा विझून जातात
तेव्हा आपल्या मनात मात्र विचारांची
बारीकशी ज्योत प्रज्वलित करायची
तिच्या हलक्या प्रकाशातच मग
आपली वाट आपणच शोधत राहायची
सही बात है
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
सही बात है
ReplyDelete