किती येतील किती जातील
जे खरेच आपले असतील
तेच खरेतर शेवटपर्यंत
आपल्या सोबत राहतील.
ज्यांनी केली स्वराज्य निर्मिती.
भगव्याचा राखून मान.
वाढवू स्वराज्याची शान.
शिवराय आम्हाला तुमची आन.
आमचा तुम्ही अभिमान.
सगळेच दगड फुटतं नसतात.
काही दगड प्रेमाच्या, मायेच्या
हळूवार फुंकरीने सुद्धा,
धडाधड कोसळून पडतात.
त्यांना अलगद बाजूला सारायच.
त्यांना न घाबरता स्वप्नांवर विश्वास ठेऊन
पुढे चालत राहायचं
तुझ्यात रुजून जावे.
गीत बनावे श्वासाचे अन्
हृदयाने मंद सूर छेडावे.
धडधडावे ह्र्दयात तुझ्या
लकेर बनुनी प्रेमाची.
प्रत्येक क्षणी चाहूल लागावी,
तुला माझी अन् मला तुझी.
अवघड कोडी ही सहज सुटत जातात.
एकात एक गुंतलेल्या गाठी ही ,
सहजतेने उलगडत जातात.
आराधना
ज्या आपल्या नसतात च कधी.
पण आपली वेगळी वाट शोधण्याची
हीच तर असते खरी संधी.
आराधना
सगळं अवकाश हातात येईल.
फक्त प्रयत्न करत राहा.
साऱ्या जगांन कौतुक करावं इतकं
यश नियती नक्कीच तुमच्या ओंजळीत टाकील.
आराधना