पौर्णिमा वाटते.
इतिहासाच्या पानावरती
तीच पाऊलखुणा सोडते.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही