एका अक्षराचा आहे.
ते अक्षर जोडलं की सारी नाती तुटून जातात
आणि ते अक्षर काढून टाकलं की
नवी नाती निर्माण होतात.
काय करायचं आणि कस वागायचं
जोडायच की तोडायच
ज्याचं त्यानेच ठरवायचं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment