पण तो स्वतः च फसत असतो.
बऱ्या वाईट कर्माचा हिशोब
ज्याचा त्यालाच द्यावा लागतो.
वेळ जाते निघून आणि हाती पश्र्चाताप उरतो.
मृगजळमागे धावताना माणूस स्वतः च अडकून बसतो.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment