या भावना मनातून उखडून काढायच्या.
प प्रेमाने मनं जिंकून
सुगंधी स्मृती गोळा करत रहायच्या.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment