येतात आणि निघूनही जातात.
मात्र मनाशी जोडलेल्या नाळेने
शेवटपर्यंत ती अभंग राहतात.
मनातील नाळ त्याची तुटता तुटत नाही.
नात्यामधल्या अभंगतेची यापेक्षा वेगळी पोहोच पावती नाही.
अर्नदिप
सुंदर च ,नात्याची अभंगता 👍👍👌👌👌
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
सुंदर च ,नात्याची अभंगता 👍👍👌👌👌
ReplyDelete