घ्यावी लागते
स्वतः च हाती मशाल
तेव्हा कुठे होतो
सत्याचा उषःकाल
खरयं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खरयं
ReplyDelete