कधीच थकत नाहीत.
आणि स्वप्नांचे परीघ भेदायला निघालेली पावलं
कधीच माघारी फिरत नाहीत
खरं आहे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खरं आहे
ReplyDelete