पंखात बळ भरायलाच हवं.
यशाचं शिखर गाठायचं असेल तर
वाटेतील काट्यांना ही फुलं समजून
अलगद दूर सारायला हवं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment