विकार सगळे सोडून दया म्हणतो.
रात्रीच्या गर्भात जसा उषःकाल उगवतो
तसेच सामर्थ्य अंगी बाणवावे
प्रत्येक संकटातून बोध हाच देतो.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment