अन् कधी कधी धुकं ही दाटून येतं.
भावनांच्या कोंडमाऱ्यात तेव्हा
जोडलेलं नातही गोठून जातं.
वाट बघत राहायची मग
आभाळ लख्ख होण्याची.
तेव्हा कुठे जाणीव होते
मनाला मनाची.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment