Saturday, April 3, 2021

पोकळी


 आयुष्यात पोकळी निर्माण झाली की

मनही रित होऊ पहात.

अशावेळी काय करायचं?

तर पोकळी निर्माण झालीच नाही असं समजायचं

म्हणजे पोकळी भरून काढण्याची गरज भासत नाही.

आणि मनही रीत होत नाही.

                                     अर्नदिप

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही