इमान राखायचे आहे.
त्याग, शौर्य अन् क्रांतीचे निशाण
जगी फडकवायचे आहे.
नको गुलामी अविचारांची.
विचारांनी प्रेरित व्हायचे आहे.
महाराष्ट्र भूमी शपथ तुझी मला
नाव तुझे अटकेपार न्यायचे आहे.
अर्नदिप
खूप छान
मस्तच
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खूप छान
ReplyDeleteमस्तच
ReplyDelete