माणसानं किमान मन तरी मोठं करावं.
मित्र असो, शत्रू असो, सखा असो, वैरी असो
सगळ्यांवर सारखचं प्रेम करायला शिकावं.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment