वसंतातील नव्या बहराची चाहूल.
आयुष्यातील एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे
अशाच नव्या सुखद गोष्टीची
सूरवात करणार पाहिलं पाऊल.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment