जसं अलगद निर्माण होत,
तसचं एक दिवस अलगद निघूनही जातं.
आयुष्याच्या संध्याकाळी मनापासून
कमावलेल्या माणसां शिवाय
हाती काहीच ना राहतं.
आराधना (अर्णदिप)
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment