मैत्री करता आली की
आयुष्य सुकर होऊन जातं.
प्रत्येक क्षणाच मग आपोआपच
सुरेल गाणं बनतं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment