तेव्हा मोठ्या वादळात ही मन स्थिर राहतं
दुःख विसावतं उंबऱ्याच्या बाहेर
अन् सुखाला घरात जाण्याची वाट दाखवतं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment