जगणं महत्वाचं हे कळलं की
आयुष्य सोपं होऊन जातं.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचं
प्रत्येक वळण मग
हवंहवंसं वाटू लागतं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment