सकलांनी रोज अनुभवावी
सुख समाधानाची वारी
अखंड चालू राहावी.
संपाव्या काळोखाच्या राती
उजळाव्या आशेच्या ज्योती
धरूनी कास नाविन्याची
गोडी वाढावी अक्षय तृतीयेची
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment