मन कोणत्याच मोहाला बळी पडत नाही
आणि असं अढळ मन जिथे असेल तिथे
यशही आपल्या पाऊलखुणा
उमटवल्या शिवाय रहात नाही.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment