भांडता आलं पाहिजे.
इतकं सामर्थ्य आपल्यात निर्माण करावं की
स्वतःच्या नजरेत स्वतः लाच ताठ मानेनं
उभा राहता आलं पाहिजे
������
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
������
ReplyDelete