सुखाची मस्त तान मारता आली पाहिजे.
क्षण कसा का असेना
आयुष्यातील प्रत्येक क्षणाला
मनमुराद दाद देता आली पाहिजे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment