अज्ञानाचा अंधार दूर व्हायला हवा.
वास्तवाचं भान ठेऊन
आयुष्यातील प्रत्येक क्षण जगायला हवा
खरयं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खरयं
ReplyDelete