नात्यांना सर्वश्रेष्ठ ठरवण्यापेक्षा
वाईटाचा निर्भयतेने प्रतिकार करून
आपल आस्तित्व निर्माण करावं.
त्यानंतरच आत्मसन्मानाने मिळवलेले यश
ताठ मानेन मिरवाव.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment