तेव्हा त्याला मनसोक्त बरसून द्यायचं.
आभाळ बरसून गेल्यानंतरच नवचैतन्य मग
आपलं आपणच अनुभवायचं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment