तेव्हा त्याला मनसोक्त बरसून द्यायचं असतं.
आभाळ बरसून गेल्यानंतरच नवचैतन्य
आपल आपणच अनुभवायचं असतं.
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment