म्हणून आत्मसन्मान गुंडाळून ठेवायचा नसतो.
एक दिवस आपला नक्की येणार
अन् विजय सत्याचाच होणार
म्हणूनच तर आयुष्यभर सत्याच्या कास धरून राहायचं असतं.
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment