अख्खं आयुष्य बदलून जातं.
विचाराने वागण्याचा अवकाश
केलेल्या प्रत्येक कष्टाचं चीज
यश रूपाने ओंजळीत येऊन पडतं.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment