ज्याला खरच ध्येय गाठायच आहे
त्यालाच वाट दाखवण केव्हाही चांगलं.
आणि ज्याला खड्ड्यात पडायचं च आहे
त्याला जास्त समजावत न बसता
त्याच्या पासून लांब राहणं चांगलं.
नाहीतर त्याला मार्ग दाखवता दाखवता
आपण भरकटून बसतो.
तो तर बुडतो च सोबत
आपल्या लाही घेऊन बुडवतो.
अर्नदिप

अगदी बरोबर
ReplyDelete