Friday, March 12, 2021

आठवण


 आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाशी

माणुसकीचे बंध जपावे.

नदी, झाड अन् सूर्यासारखे

निस्वार्थ भावनेने फक्त देत जावे.

कुणी ठेवेल आठवण ,कुणी जाईल विसरून.

आपण मात्र फक्त आपल कर्तव्य करत राहावे.

अन् प्रत्येकाच्या मनात एक 

सुखद आठवण बनून

आयुष्यभर घर करून राहावे.

                             अर्नदिप


2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही