Monday, December 7, 2020

सूर


 नातं मग ते कोणतंही आहे

ते महत्वाचं नाही.

नातं मग ते कोणतंही असो,

मनापासून जीव लावला की

माणूस कळतो.

आणि माणूस कळायला

लागला की,

सूर आपोआप जुळतो.

           आराधना

2 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही