हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
माणूस मात्र उगीचच,
भावनांचा पूल बांधत बसतो.
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment