काही साथ देतात तर काही साथ सोडतात.
कोण,कुठे,कसा बदलला याचा विचार का करायचा?
सोडून गेलेला प्रत्येक माणूस काय शिकवून गेला
हा विचार करून मार्ग आपला चालायचा.
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment