वादळ येताना शांत येत.
अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून जात.
वादळ येणारच, येत राहणारच.
वादळ आल्यावर मग काय करायचं.
खाली वाकून नमस्कार करून
शांत उभ राहायचं.
आलेलं वादळ ही मग शांत होत.
डोक्यावर हात ठेवून दुसरीकडे निघून जातं.
आराधना
👌👌👌
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
👌👌👌
ReplyDelete