आयुष्याच्या रंगमंचावर कोणतंच नातं दीर्घकाळ टिकत नाही
आपलं माणूस निघून गेल्यावर हाती काही च उरतं नाही.
आराधना
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment